No comments available.
13 एप्रिल,शनिवार..बैशाखीचा दिवस.हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत
देशाच्या एका कडेचे संरक्षण करता करता त्यांनी घडविलेला इतिहास देखील कडेलाच राहिला. अरबी समुद्रात त्यांनी उभारलेले, राखलेले, आणि उध्वस्त केलेले किल्ले अजाही याची साक्ष देतात.
पण भारताची नागा समस्या ठाऊक असणारे लोकं तेव्हाही विरळचं होते, आणि आजही नगण्यचं आहेत, वास्तविक नागांची हि समस्या काश्मीरपेक्षाही जुनी होती. नागालँड म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवरील अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले डोंगरी जमातींचे एक स्वायत्त राज्य.
नानासाहेब पेशवे पुणे शहरात येणार अशा तर्हेच्या बातम्या या शहरात पसरल्या होत्या. त्यामुळे ब्रिटीश सरकारने पुणे नगरपालिकेच्या स्थापनेचा २० मे १८५७ पुढे ढकलला व पुणे नगरपालिकेची स्थापना प्रत्यक्षामध्ये १० मे १८५८ इसवी रोजी झाली.