No comments available.
पाक युद्धाच्या 15 दिवस झाली. ऑक्टोबरमध्ये चक्रातायेथून 3 हजार कमांडोजना हलविण्यात आले. त्याची खबर सैन्यात इतर कुणाला नको म्हणून सैन्याची विमाने
1971 सालचे गरीबपूरचे युद्ध म्हणून जे संगितले जाते त्या युद्धाची ही कथा
तसं पाहता आयुष्यातील ९० दिवसांचा काळ म्हणजे नगण्यचं, आम्हीतर उन्हाळी - दिवाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षाचे तीन महिने घालविले आहेत.,
कुत्बशहाने सारे शहर सजवले होते. शहरातील सर्व गल्ल्या-रस्ते कुंकू आणि केशरच्या सड्याने भरून गेले होते. सर्वत्र स्वागताच्या कमानी आणि उत्सवाच्या काठ्या (गुड्या) उभारण्यात आल्या होत्या. शिवाजी महाराजांचे दर्शन सर्वसामान्य लोकांना सुद्धा घेता यावे,